विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे या ब्लॉग वरती आपणास भारत देशातील महान व्यक्तींची माहिती उपलब्ध होणार आहे. देशासाठी लढणारे क्रांतिकारक जवान, सैनिक, खेळाडू, समाजसेवक, शिक्षण तज्ञ, वैज्ञानिक , लेखक, राजकारण, अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण महान व्यक्तींची ओळख कार्य , याची माहिती उपलब्ध होणार आहे.WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

सदाशिवराव भाऊ..

 

              *सदाशिवराव भाऊ*


         *जन्म : 4 आॕगष्ट 1730*

           

         *वीरगती :  14 जानेवारी 1761*

                       सदाशिवराव भाऊ  मराठा साम्राज्यातील एक सेनापती. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. नानासाहेब पेशवे यांचे चुलतभाऊ. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव सदाशिव अनंत भट. परंतु ‘सदाशिवराव भाऊʼ म्हणून ते सर्व परिचित होते.


        पहिल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू अनंत बाळाजी भट तथा चिमाजी आप्पा यांचा हा मुलगा. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई. सदाशिवराव २५ दिवसांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे आजी राधाबाईसाहेब यांनीच त्यांचे संगोपन केले. पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत चिमाजी आप्पा नेहमीच मोहिमेवर असत. त्यामुळे लहानग्या सदशिवाकडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळत नसे. दौलतीचे शिक्षण घेण्यासाठी ते शाहू महाराजांकडे दाखल झाले होते. तलवारबाजीमध्ये ते अतिशय तरबेज होते. २० मार्च १७३६ मध्ये त्यांचे मौंजीबंधन झाले, तर  २५ जानेवारी १७४० मध्ये त्यांचे लग्न उमाबाई यांच्याशी झाले. त्यांचे दुसरे लग्न भिकाजी नाईक कोल्हटकर (पेण) यांच्या पार्वतीबाई नावाच्या मुलीशी झाले. सदाशिवराव भाऊ यांच्या ठायी मुत्सद्दीपणा, समयसूचकता व शौर्य इत्यादी गुण होते. पेशवाईच्या अंतर्गत कारभारात रामचंद्रबाबा शेणवी यांच्या साहाय्याने त्यांनी खूप सुधारणा केल्या.


सदाशिवराव भाऊ यांचा दक्षिणेतील मोहिमांमधील सहभाग महत्त्वपूर्ण आहे. कृष्णा तुंगभद्रा या नद्यांमधील ठाणी देशमुखांनी उठवली होती. ती परत घेण्याकरता ते तिकडे गेले. इ. स. १७४७ मध्ये दक्षिणेतील कोप्पळ जवळील बहादुरबंदी हा किल्ला त्यांनी घेतला.


परशुराम त्रिंबक प्रतिनिधी व त्यांचा मुतालिक  यमाजी शिवदेव  यांचे बंड मोडण्यासाठी छ. रामराजांना बरोबर घेऊन सदाशिवराव भाऊ सांगोल्याच्या स्वारीवर गेले. तेथील बंड मोडून  छ. रामराजांकडून त्यांनी मराठी राज्याची कायमची पूर्ण मुखत्यारी लिहून घेतली.


सदाशिवराव भाऊंनी आपला दिवाण रामचंद्रबाबा शेणवी यांच्या सांगण्यावरून नानासाहेब पेशवे यांच्याकडे  दिवाणगिरीची मागणी केली. परंतु महाजीपंत पुरंदरे यांना त्या जागेवरून कमी करण्याचा पेशव्यांचा मानस  नसल्याने भाऊंनी कोल्हापूरकरांची पेशवाई स्वीकारली; पण भावाभावांत तंटा लागू नये म्हणून महादजीपंत यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि भाऊ पुण्याच्या पेशव्यांचे दिवाण झाले.


मे १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशहाने अब्दाली व रोहिले  यांच्यापासून  मराठ्यांनी बादशाहीचे  संरक्षण करावे म्हणून मराठ्यांशी करार केला. यामुळेच रघुनाथ दादासारखे लोक अटक, पेशावरपर्यंत जाऊन अफगाणांचा बंदोबस्त करून आले होते. रघुनाथराव तेथून माघारी फिरताच अब्दाली पुन्हा हिंदुस्थानवर चालून आला. शिंदे व होळकर यांच्या आपसांतील वैरामुळे अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला. यामध्ये दिल्लीजवळ बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे धारातीर्थ पडले. ती बातमी महाराष्ट्रात येण्यास महिना लागला. याच दरम्यान भाऊंनी उदगीरच्या लढाईत निजाम अलीचा पराभव करून साठ लाख उत्पन्नाचा मुलूख मराठी राज्याला जोडला. या युद्धातील यशामुळे नानासाहेब पेशवे यांनी अब्दालीचा बिमोड करण्यासाठी उत्तर हिंदुस्थानावरच्या मोहिमेस सदाशिवराव भाऊंची रवानगी केली. मराठी सैन्य पटदूरास एकत्र आले. तेथूनच १४ मार्च १७६० मध्ये मराठी फौजा उत्तरेकडे निघाल्या. भाऊंच्या सैन्यात यात्रेकरू, बाजारबुणगे यांचा भरणा खूप होता. भाऊंनी सर्व सरदारांचे रुसवे काढून सर्वांना कामाला लावले. बुऱ्हाणपूर, भोपाळ, सीरोंज, ओर्छा, नरवर, ग्वाल्हेर या मार्गाने भाऊ दिल्लीकडे निघाले. वाटेत गंभीर नदी ओलांडण्यास भाऊंना खूप दिवस लागले. याच दरम्यान अब्दाली गंगा-यमुनेच्या दुआबात  होता. भाऊंना उत्तरेतील संस्थानिकांना आपल्या बाजूने वळवण्यात अपयश आले. यमुनेच्या पाण्याला उतार नसल्याने प्रथम दिल्ली काबीज करून नंतर अब्दालीस  कोंडावा असे ठरले. मथुरेत भाऊंना सुरजमल येऊन मिळाला. पुढे मात्र सुरजमलने तटस्थ भूमिका घेतली.


२२ जुलै १७६० रोजी दिल्ली काबीज करून भाऊंनी दिल्लीचा बंदोबस्त नारोशंकर यांच्याकडे सोपविला. यावेळी भाऊंनी अब्दालीचे तहाचे बोलणे धुडकावले. दिल्ली बादशहा शाह आलम याने युद्धाचा निर्णय लागल्याशिवाय दिल्लीत येण्यास नकार दिला. त्यामुळे भाऊंनी अली गोहरचा मुलगा जवानबख्त यास दिल्लीचा युवराज केले.


दिल्लीच्या विजयानंतर भाऊंनी आपला मोर्चा दिल्लीपासून उत्तरेस पाऊणशे मैल यमुनेच्या काठी असलेल्या कुंजपुराकडे वळवला. येथून अब्दालीला रसदेचा पुरवठा होत होता. १७ ऑक्टोबर १७६० ला भाऊंनी इब्राहिमखानाकरवी तोफा डागून कुंजपुराचा किल्ला फोडला. तेव्हा कित्येक खंडी गहू मराठ्यांच्या हाती पडला. दत्ताजी शिंदे यांचे मारेकरी अब्दुल समतखान व कुतुबशहा हे कुंजपुरा येथे जिवंत सापडले. त्यांना मारून त्यांची मस्तके भाऊंनी अब्दालीस पाठवून दिली. यामुळे अब्दालीने चिडून जाऊन यमुनापार होण्याची खटपट सुरू केली. भाऊंनी कुंजपुरा घेऊन ते ससैन्य कुरुक्षेत्रावर आले. कित्येक दिवस तिथे मुक्काम करून मराठी फौजा दिल्लीच्या रोखाने निघाल्या. याच दरम्यान बागपताजवळ गौरीपुरापासून अब्दाली यमुनापार होऊन दिल्लीच्या वाटेवर येऊन बसला. सदाशिवराव भाऊ अब्दालीवर गणोरपर्यंत चालून गेले. पानिपतगाव पाठीशी ठेवून भाऊंनी अब्दालीशी झुंज देण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर मध्यापासून ते जानेवारीपर्यंत हे युद्ध झाले.


पानिपतवर मराठी सैन्य व अब्दालीचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले. रोज त्यांच्या छोट्या-मोठ्या चकमकी चालू होत्या. मात्र बळवंतराव मेहेंदळे, गोविंदपंत बुंदेले, दादाजी पराशर यांसारखी मंडळी पडल्यानंतर भाऊंचा धीर खचला. अशातच मराठी सैन्याची अन्नापासून दुर्दशा होऊ लागली. यावर भाऊंनी शत्रूवर तुटून पडून शत्रूची कोंडी फोडून दिल्लीच्या रोखाने जाण्याचा विचार केला. भाऊंनी इब्राहिमखान गारदी याच्या तोफांचा वापर करून गोलाची लढाई द्यायची ठरवले. त्याप्रमाणे १४ जानेवारी १७६१ या दिवशी सकाळी युद्धास प्रारंभ झाला. यावेळी मराठी पूर्वाभिमुख होते, तर अब्दालीचे सैन्य पश्चिमाभिमुख होते. अब्दालीच्या मागील बाजूस यमुना होती. हे युद्ध भल्या सकाळी आठ वाजता सुरू झाले. दुपारी तीनला विश्वासराव यांना गोळी लागून ते ठार झाल्याने मराठी सैन्यात एकच गोंधळ उडाला. मराठी सैन्यात पळापळ सुरू झाली. विश्वासराव पडल्यावर देहभान विसरून सदाशिवराव भाऊ शत्रूसैन्यात शिरले. नाना फडणीस यांनी आपल्या आत्मचरित्रात भाऊ गर्दीत नाहीसा होईपर्यंत आपण त्यांच्याजवळ होतो, असे लिहिले आहे. पानिपतच्या रणभूमीवर दुसऱ्या दिवशी भाऊंचे प्रेत शोधून काढून काशीराजाने त्यांच्या प्रेताला अग्नी दिला.


सदाशिवराव भाऊ पानिपतच्या युद्धात मारले गेले होते, पण तदनंतर त्यांचे अनेक तोतये महाराष्ट्रात आले. पानिपत युद्धातून वाचून ते कोठेतरी गुप्तपणे राहिले असावेत, अशी सामान्यजनांची समजूत होती. खुद्द सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वतीबाई यांनीही अशी समजूत मनाशी बाळगली होती. त्यामुळे त्या सारे सौभाग्यालंकार अंगावर परिधान करीत.

       🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳



भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन


  

*भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन*

.             (भारतीय शास्त्रज्ञ)

पूर्ण नाव : डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन                                                        *जन्म : ७ ऑगस्ट, १९२५ (कुंभकोणम तामीलनाडू)                                             मृत्यू : २८  सप्टेंबर, २०२३*                                               डॉ. स्वामीनाथन हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगची स्थापन केला.

👨🏻 *वैयक्तिक आयुष्य*

मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचा जन्म तमिळमाडूमध्ये कुंभकोणम येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. पण १९४३मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळ्मधील महाराजस कॉलेजातून त्यांनी कृषिक्षेत्रातली पदवी घेतली.

स्वामीनाथन यांचा विवाह मीना स्वामीनाथन यांच्याशी झाला होता. हे दोघे केंब्रिजमध्ये शिकत असताना १९५१ मध्ये त्यांची भेट झाली होती. ते चेन्नई, तामिळनाडू येथे राहत होते. सौम्या स्वामीनाथन (एक बालरोगतज्ञ), मधुरा स्वामीनाथन (अर्थशास्त्रज्ञ) आणि नित्या स्वामीनाथन या त्यांच्या तीन मुली आहेत.


गांधी आणि रमण महर्षी यांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या २,००० एकरपैकी एक तृतीयांश त्यांनी विनोबा भावे यांच्या कारणासाठी दान केले. २०११ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की जेव्हा ते तरुण होते तेव्हा त्यांनी स्वामी विवेकानंदांचे अनुसरण केले.


स्वामीनाथन यांचे चेन्नई येथील त्यांच्या घरी २८ सप्टेंबर २०२३ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.

🌀 *कारकीर्द*

कृषिक्षेत्रात काम करावयाचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषि महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. १९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. १९४९मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्‍त केली. युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले, मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२मध्ये पी‍एच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्‍नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.


🎖️ *डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना मिळालेले पुरस्कार*

२०२४ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कार

रॅमन मॅगसेसे पुरस्कार, World food prize 1987

शांति स्वरूप भटनागर पुरस्कार 1961

जागतिक अन्न पुरस्कार 1987 हा कृषी क्षेत्रातील पहिला सर्वोच्च सन्मान

अल्बर्ट आईन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार

🎯 *उल्लेखनीय*

ऑक्टोबर १९८७ मध्ये स्वामिनाथन यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कारच्या सादरीकरणाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस, जॅव्हियर पेरेझ डी कुएललर यांनी लिहिले: "डॉ. स्वामीनाथन हे एक जीवंत आख्यायिक

आहेत. कृषी विज्ञानातील त्यांचे योगदान "भारत आणि विकसनशील जगात इतरत्र अन्न उत्पादनावर अविभाज्य छाप पाडली. कोणत्याही मानकांनुसार ते दुर्मिळ भेद असणारा जागतिक वैज्ञानिक म्हणून  इतिहासात नोंद घेतली जाईल. स्वामिनाथन यांचे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात "आर्थिक पर्यावरणशास्त्र जनक" असे वर्णन केले गेले आहे.

टाईम मासिकाच्या १९९९ च्या २० व्या शतकातील २० सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीमध्ये भारतातील तिघांपैकी एक होते, इतर दोन महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर." १९ ऑक्टोबर २००६ रोजी, आयोवा येथील डेस मोइन्समधील नॉर्मन ई. बोरलाग आंतरराष्ट्रीय संगोष्ठीमध्ये स्वामीनाथन वैशिष्ट्यीकृत वक्ता होते. त्यांचे मानव संसाधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे संबद्ध मानवता आयोवा यांनी प्रायोजित केले. स्वामीनाथन यांनी "तिसरे वार्षिक राज्यपाल व्याख्यान" सादर केले आणि "ग्रीन रिव्होल्यूशन रिडक्स: सर्व मानवी इतिहासामध्ये अन्न उत्पादनाचा एक सर्वात मोठा कालावधी पुन्हा बनवू शकतो?" च्या सांस्कृतिक आणि सामाजिक पायाविषयी भारतातील हरितक्रांती आणि तेथील हरित क्रांतीला प्रेरणा देणारी महात्मा गांधी यांच्यासारख्या भारतातील ऐतिहासिक नेत्यांची भूमिका, व्यापक भूक निर्मूलनाची हाक देऊन. त्यांनी गांधी आणि आयोवाचे थोर वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कारव्हर यांच्यातील संबंधांविषयी सांगितले. 


       

आशुतोष दास


                                                                                                                        

              आशुतोष दास

        (क्रांतिकारी ,समाजसेवी)


          *जन्म : 1888*

          (हुगली ज़िला, बंगाल)

          *मृत्यु : 31 जुलाई 1941*

नागरिकता : भारतीय

जेल यात्रा : आशुतोष दास सत्याग्रह आंदोलन में सक्रिय भाग लेने के कारण कई बार जेल गये।

विद्यालय : कोलकाता मेडिकल कॉलेज

अन्य जानकारी : आशुतोष दास ने हरिपाल नामक ऐसे गांव को सर्वप्रथम अपना केंद्र बनाया, जो सदा मलेरिया और काला अजार की महामारी से ग्रस्त रहता था। इनकी सेवा से उस क्षेत्र में यह रोग समाप्त हो गया।

आशुतोष दास भारत के स्वतंत्रता सेनानी और समाज सेवी थे। 'प्रथम विश्वयुद्ध' समाप्त होते ही गांधीजी के आह्वान पर इन्होंने सरकारी नौकरी छोड़ दी और ग्रामीण जनता के उत्थान के कार्यों में लग गए। सत्याग्रह आंदोलन में सक्रिय भाग लेने के कारण ये कई बार जेल गये।

💁🏻‍♂️ *परिचय*

डॉ. आशुतोष दास का जन्म 1888 ई. में बंगाल के हुगली ज़िले में सेरामपुर नामक स्थान में हुआ था। विद्यार्थी जीवन में ही ये 'अनुशीलन समिति' में सम्मिलित हो गए थे। इस क्रांतिकारी संगठन से ही बाद में क्रांतिकारी 'जुगांतर पार्टी' अस्तित्व में आई थी। इस बीच इनका संपर्क अनेक क्रांतिकायों से हुआ और इन्होंने अपने ज़िले में इस संगठन को सुदृढ़ करने में महत्त्वपूर्ण योगदान दिया।


⚜️ *समाज सेवा*

आशुतोष दास 1914 में कोलकाता मेडिकल कॉलेज से डॉक्टर की डिग्री लेने के बाद इंडियन मेडिकल सर्विस में भर्ती हुए। 'प्रथम विश्वयुद्ध' समाप्त होते ही गांधीजी के आह्वान पर इन्होंने यह सरकारी नौकरी छोड़ दी और ग्रामीण जनता के उत्थान के कार्यों में लग गए। इन्होंने हरिपाल नामक ऐसे गांव को सर्वप्रथम अपना केंद्र बनाया जो सदा मलेरिया और काला अजार की महामारी से ग्रस्त रहता था। इनकी सेवा से उस क्षेत्र में यह रोग समाप्त हो गया। अविवाहित डॉ.दास ने अपना तन, मन, धन पूरी तरह से जन सेवा को समर्पित कर दिया था।


💥 *आंदोलन में भाग*

आशुतोष दास ने 1930 से 1934 तक के सत्याग्रह आंदोलन में सक्रिय भाग लिया और इस कारण इन्हें कई बार जेल जाना पड़ा। ये अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के सदस्य थे और गांधीजी से इनका निकट का संबंध था। इन्हीं के प्रयत्न से 'कांग्रेस चक्षु चिकित्सा समिति' का गठन हुआ था। इस समिति की ओर से डॉ. आशुतोष दास ने डॉक्टरों के दल दूर-दूर के देहातों में भेजकर लोगों के आँखो के रोगों का इलाज कराया था।


🪔 *निधन*

डॉ. आशुतोष दास व्यक्तिगत सत्याग्रह के समय 1941 में गांवों में अंग्रेज़ों के विरुद्ध प्रचार करते समय बीमार पड़ गये, जिस कारण इनका निधन 31 जुलाई, 1941 को हो गया।                                                                                                                        

                           

                                       

      

हुतात्मा सरदार उधमसिंग

 

                          


           *शहीद-ए-आजम*  

              *पंजाबशार्दूल*

   *हुतात्मा सरदार उधमसिंग*


            *जन्म : 28 डिसेंबर 1899*

        (सुनम , पंजाब , ब्रिटिश भारत)

            *मृत्यू :  31 जुलै 1940* 

               *(वय 40)*

             (बार्न्सबरी , इंग्लंड, यूके)

*संघटना : गदर पार्टी, हिंदुस्तान      सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, इंडियन वर्कर्स असोसिएशन*


*चळवळ : भारतीय स्वातंत्र्य*  

               *चळवळ*


         ध्येय कितीही असाध्य असले तरी ज्यांचे सर्वस्व त्या ध्येयासाठी अर्पिलेले असते आणि ज्यांचे आदर्श उत्तुंग असतात ते आपले ध्येय अखेर साध्य करतातच. असाच एक महान ध्येयवादी म्हणजे ‘पंजाबशार्दूल’ हुतात्मा उधमसिंग.


उधमसिंगांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी पतियाळातील ‘सुनाम’ खेड्यात झाला. त्यांचे मूळ नाव उदयसिंह असे होते, पुढे ते उधमसिंग असे झाले. अवघे तीन वर्षाचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले व काही वर्षातच पितृछत्रही हरपले. ते व त्यांचे बंधू साधुसिंग हे दोघे अनाथ झाले.त्यांना चंचलसिंह यांनी आपल्या अमृतसरच्या रामबाग येथील अनाथाश्रमात आणले. लवकरच भावाचे देहावसान झाले व उधमसिंग जगात एकाकी उरले. त्यांनी कोळशाने चित्रे काढणे, सुतारकाम, लोहारकाम वगरे करून उदरनिर्वाहास सुरुवात केली व ते काहीसे स्थिरावू लागले होते, तोच तो काळा दिवस उजाडला. जनरल डायर व मायकल ओडवायर यांनी जालियनवाला बागेत जमलेल्या नि:शस्त्र व निरपराध लोकांवर बेछूट गोळीबार करून ३३१ मोठी माणसे, ४१ बालके व एक सात महिन्यांची तान्ही मुलगी असे ३७३ अमानुष खून पाडले तर १५०० जणांना जखमी केले. (दि. १३ एप्रिल १९१९). याच जखमींमध्ये एक उधमसिंग होते. त्यांच्या हाताला गोळी लागली, मात्र ते कोसळले व त्यांच्या अंगावर एक मृतदेह कोसळल्याने ते वाचले व त्यांना आणखी गोळ्या लागल्या नाहीत. मुळात क्रांतिकार्याकडे आकर्षित झालेले व वाचनाने जागृत झालेले उधमसिंग या घटनेने प्रक्षुब्ध झाले व त्यांनी मारेकर्‍यांना देहांत शासन देण्याची घोर प्रतिज्ञा केली.


हिंदू – मुस्लिम ऐक्याच्या भावनेने भारलेल्या उधमसिंगांनी ‘राम महंमदसिंग आझाद’ असे हिंदू-मुसलमान-शीख या सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व करणारे नाव धारण केले. ग्रंथवाचन, जहाल वक्तव्य यामुळे ते लवकरच काही क्रांतिकारक तरुणांच्या वर्तुळात सामावले गेले ज्यांत प्रत्यक्ष भगतसिंगही होते. जणू उधमसिंगांना आपला मार्ग सापडला.जालियनवाला बागेच्या घटनेनंतर त्यांनी अनेक पुस्तके, वर्तमानपत्रे वाचली व त्यांना समजून चुकले की डायर व ओडवायर यांनी आधीही अनेक नीच कृत्ये केलेली आहेत, जसे सरदार अजितसिंग (भगतसिंगाचे सख्खे काका) यांची देशाबाहेर तडीपारी, १९१४ च्या गदर उत्थानातील विष्णू गणेश पिंगळे, सरदार सोहनसिंग भकना, पृथ्विसिंह आझाद इ. प्रभृतींवर निर्बंधित न्यायालयात एकतर्फी खटले चालवून त्यांना फाशी देण्याची सूचना व आग्रह. त्यांचा या नीचांना निजधामास पाठवण्याचा निर्धार पक्का झाला. इकडे क्रांतिकारकांच्या वर्तुळात वावर असल्याने पोलिसांचा ससेमिरा मागे लागला व तो चुकविण्यासाठी ते एका, लाकडाच्या व्यापार्‍याबरोबर खोट्या पारपत्राच्या आधारे पूर्व आफ्रिकेत पळून निसटले. तिथून ते अमेरिका, जर्मनी वगैरे बरेच भटकले. त्यांना भगतसिंगांचा दारुगोळा व शस्त्र घेऊन येण्याचा निरोप मिळाला व एका जर्मन युवतीसह ते हिंदुस्थानात दाखल झाले (१९२७ मध्ये मात्र एका खबर्‍याच्या चहाडीमुळे ते अमृतसर येथे पोलिसांच्या छाप्यात पकडले गेले. उधमसिंग सशस्त्र असल्याची खबर असल्यामुळे पोलीस सावध होते. उधमसिंगांना अटक झाली तेंव्हा त्यांच्या अंगावर एक कोल्ट रिवॉल्वर व १३९ काडतुसे सापडली. उधमसिंगांना पाच वर्षे कारावास झाला. मात्र सुटका होताच ते गुपचूप देशाबाहेर निसटले व रशिया, इजिप्त, ऍबिसिनीया, फ्रान्स, जर्मनी असे भटकत अखेर इंग्लंड मध्ये येऊन ठेपले (१९३३). इथे त्यांनी ‘राम महंमदसिंग आझाद’ याच नावाने बनावट पारपत्राच्या आधारे प्रवेश मिळवला होता. त्यांनी लंडनमधील सुरुवातीचे दिवस अतिशय हलाखीत काढले. ते अनेकदा हिंदी तरुणांच्या समूहात जहाल भाषा वापरत असत. आपण इथे प्रतिशोध घेण्यास असल्याचा उल्लेख त्यांनी कधी बोलताना केलाही होता. डायर तोपर्यंत मरण पावला होता. ओडवायर हयात होता. उधमसिंग मोटर चालविण्यास शिकले होते. आपण एकदा ओडवायरचे सारथ्य करून त्याला नीट पाहून ठेवले आहे असे ते सांगत असत. एक दिवस त्याला मारून मी भगतसिंगासारखा फासावर जाईन असे ते मोठ्या अभिमानाने सांगत. पण त्याकडॆ कुणी फारसे लक्ष दिले नाही. पुढे योगायोगाने त्यांना शिवसिंग जोहल यांचा आसरा मिळाला. शिवसिंग हे लंडनमध्ये स्थायिक असले तरी मूळचे हिंदुस्थानी होते, काकोरी धमाक्याचे जनक रामप्रसाद बिस्मिल यांच्या वडिलांना ते ओळखत होते व त्यांचा साहजिकच क्रांतिकारक तरुणांना पाठिंबा होता.


इथे उधमसिंग स्वातंत्र्य चळवळ चालवणार्‍या अनेकांच्या सान्निध्यात आले  व त्यांचा परिचय व्हि. के. कृष्णमेनन व केसरी चे लंडन चे वार्ताहर दत्तोपंत ताम्हनकर यांच्याशी झाला व ते त्यांना भाषणे, सभा यात साहाय्य करू लागले.एक दिवस दत्तोपंत हाइड पार्क मध्ये भाषण देत होते. त्याचवेळी पलीकडेच ‘प्रिन्स ऑफ वेल्स टेरेस’, केन्सिंग्टन येथे राहणारा ओडवायर तेथून जात होता. त्याला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा उच्चार सहन झाला नाही. भाषण मध्येच थांबवत तो दत्तोपंतांवर ओरडला, "तुम्ही स्वातंत्र्याला पात्र नाही. आधी अस्पृश्यतेचे काय ते बोला." दत्तोपन्त उत्तरादाखल तेजस्वी मुद्रेने त्याला उत्तरले, " तू स्वत:च एक अस्पृश्य आहेस! " मग ते भाषण ऐकणार्‍यांना उद्देशून म्हणाले , "हा पाहा जालियनवाला बागेचा कसाई". हे सर्व पाहत व ऐकत असताना वरकरणी शांत दिसणारे उधमसिंग आतून खवळले होते. आता वेळ न घालवता याला संपवला पाहिजे.


दुसर्‍या महायुद्धाची धुमश्चक्री सुरू होताच ते ३६ ते ३९ च्या दरम्यान दोनवेळा युरोप ला जाऊन आले. जिनिव्हा येथे त्यांची भेट परागंदा देशभक्त सरदार अजितसिंग यांच्याशी झाली. मग ते ताश्कंदलाही जाऊन आले. स्वातंत्र्यासाठी त्यांचे प्रयत्न असे सुरू होते. परत इंग्लंड येथे आल्यावर सक्तीच्या सैन्य भरतीवरून त्यांचा सरकारशी खटका उडाला. इंग्लंडला परत येताच त्यांना आपल्या प्रतिज्ञेची आठवण झाली. त्यांनी आपण ओडवायरला कंठस्नान घालणार असल्याचे शिवसिंग यांना सांगितले. मात्र शिवसिंग त्यांना म्हणाले की, तू तर बोलघेवडा वाटतोस, तुझ्या हातून काही होईल असे मला वाटत नाही. तेंव्हा उधमसिंग त्यांना म्हणाले की, ते सातत्याने त्याचाच विचार करत असून ते आपल्या प्रतिज्ञेशी बद्ध आहेत. मात्र त्यांना शक्यतो ओडवायर व भारतमंत्री याना एकाच वेळी मारायचे आहे. एक वध केला तर एकदा फाशी आणि दोन केले तरी एकदाच फाशी असा सरळ हिशेब होता. माझ्या देशाचे भवितव्य ठरवायला इंग्रज मंत्री लंडनमध्ये कशाला? असा त्यांचा सवाल होता. त्यांनी याच सुमारास आपण हिंदुस्थानात परत जाणार असल्याची बातमी पसरवली. आपण मोटारीने भूमार्गे प्रवास करणार असे सांगून त्यांनी लंडनच्या ‘ऑटोमोबाइल असोसिएशन’ कडून प्रवासाचे मार्गदर्शन व नकाशे वगैरे घेतले. तिथे त्यांना संरक्षणार्थ हत्यार ठेवायचा सल्ला मिळाला. पडत्या फळाची आज्ञा घेत त्यांनी शस्त्र पैदा केले. युद्धकाळात शस्त्राला काय तोटा? एका ब्रिटिश टॉमीला दारू पाजून त्यांनी अगदी स्वस्तात एक अमेरिकन बनावटीचे ‘स्मिथ ऍण्ड वेसन’ चे .४५५ चे रिवॉल्वर व २५ काडतुसे मिळविली. मात्र त्याने दिलेली काडतुसे बहुधा .४ ची व जुनी असावीत. त्यामुळे ती अगदी चपखल बसत नसत, त्यामुळे हत्याराचा पल्ला कमी झाला होता. मग त्यांनी ओडवायर राहतं असलेल्या केन्सिंग्टन भागात वर्दळ वाढवली व काहीतरी कारणाने प्रत्यक्ष ओडवायरशी ओळख करून घेत ती वाढवली व त्याला एकदा तर चहाचे निमंत्रणही दिले. या मागचा उद्देश त्याला नीट पाहून ठेवणे ज्यायोगे भलताच कुणी मारला जाणार नाही हाच होता. आता अशी शंका येणे स्वाभाविक आहे की त्यांनी इतक्या संधी असताना वध का केला नाही? त्याचे उत्तरही उधमसिंगनी दिले होते. त्यांच्या मते ओडवायर हा हिंदुस्थानचा गुन्हेगार होता व त्याला मारणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे; हे सर्वजणांच्या समक्ष भरसभेत पार पाडले पाहिजे, ज्या योगे सार्‍या जगाला समजेल की एका हिंदुस्थानी माणसाने याला का मारले ? हा सगळा प्रभाव भगतसिंग ह्या आदर्शाचा होता. इतक्या महान व्यक्तींच्या एका असामान्य कृत्याचे अनुकरण करावे असे वाटणारा शिष्यही असामान्य असावा लागतो.


आता सर्व तयारी सिद्ध होती. प्रतीक्षा होती ती योग्य संधीची. आणि लवकरच ती संधी चालून आली. ‘इंडिया ऑफिस’ च्या भिंतीवर त्यांना एक भित्तिपत्रक दिसले, त्यात १३ मार्च १९४० रोजी कॅक्स्टन सभागृहात ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ व ‘रॉयल एशियाटीक सोसायटी’ यांच्यातर्फे एका सभेचे  आयोजन केल्याचे लिहिले होते. या सभेचे अध्यक्ष भारतमंत्री झेटलँड असून या सभेला उपस्थित राहणार्‍या आसामींमध्ये ओडवायर असल्याचे नमूद केले होते. ते वाचताच उधमसिंगांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या खुशीतच त्यांनी योजना आखली. १२ मार्च १९४० रोजी त्यांनी आपल्या सर्व मित्रांना मेजवानीला बोलावले आणि लाडवांचे जेवण घातले. ते अखेरचे सहभोजन !


१३ तारखेचा दिवस उजाडला. आपले स्मिथ अँड वेसन भरून, काही सुटी काडतुसे एका थैलीत घेऊन व समजा परदेशी हत्याराने दगा दिला तर कोटाच्या आतल्या खिशात एक सुरा टाकून ते झोकदार पोशाख करून निघाले व सभास्थळी पोहोचले. लॉर्ड झेटलँड व्यासपीठावर होते तर खाली समोरच्या पहिल्याच रांगेत अगदी डावीकडे ओडवायर बसलेला दिसला. सभेला बरीच गर्दी होती. लोक जागा नसल्याने भिंतीलगत उभे होते. त्यांना सरकावीत उधमसिंग शक्य तसे पुढे सरकत होते. झेटलँडचे भाषण संपले. आभार प्रदर्शन सुरू होताच कार्यक्रम संपणार म्हणून लोकांची चुळबुळ सुरू झाली. पुढे थोडी जागा होताच पटकन उधमसिंग पुढे सरकले व त्यांनी आपले रिवॉल्वर काढून गोळ्या झाडायला सुरुवात केली. पहिल्या दोन गोळ्यातच ओडवायर मेला. मात्र ते त्वेषाने गोळ्या झाडत राहिले. नंतरच्या दोन गोळ्या झेटलँडना लागल्या पण ते वाचले. मग प्रत्येकी एक गोळी लॉर्ड लॅमिंग्टन व सर लुई डेन याना लागल्या. रस्ता सोडा असे सांगत उधमसिंग जाऊ लागताच एका वयस्कर बाईने त्यांना मागून कोट खेचून बेसावध अवस्थेत हटकले. अडखळलेले उधमसिंग स्वत:ला सावरत असतानाच क्लॉड रिचेस याने एका वायुदलाच्या शिपायाच्या साहाय्याने त्यांना अटक केली.

        घटनास्थळी अटक झालेले उधमसिंग – चेहेर्‍यावर भितीचा लवलेश नसून कर्तव्य पूर्तीचे समाधान आणि ओडवायरला मारल्याचा आनंद दिसत होता.


    ही बातमी प्रस्तुत होताच सर्वांना १९०९ साली हुतात्मा मदनलाल धिंग्रा याने याच स्थळी केलेल्या कर्झन वायलीच्या वधाची आठवण झाली. हिंदुस्थानातील स्वार्थी व सत्तालोलुप पुढारी याचा निषेध करू लागले, चमचे लोकांनी निषेधाच्या सभा घेतल्या. गांधीजी नेहमी प्रमाणेच ‘माथेफिरू कृत्य’ असे विशेषण उपहासाने लावून मोकळे झाले. फक्त स्वा. सावरकरांनी प्रशंसा केली. जनता उधमसिंगांच्या या प्रतिशोधाने थक्क झाली व त्याच्या पुढे नतमस्तक झाली. तिकडे जर्मनीत मात्र या प्रतिशोधाची मुक्तकंठाने प्रशंसा झाली. मर्दाचा पोवाडा मर्दानी गावा. ‘बर्लिनेस बोरसेन सायटुंग’ या जर्मन वर्तमानपत्राने उधमसिंगांचे वर्णन *‘हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्याचा तळपता दीप’* असे करीत अशी बातमी दिली की ‘पददलित हिंदुस्थानीयांच्या दबलेल्या संतापाचा हा आविष्कार आहे. आपल्या राज्यात हिंदुस्थानी प्रजा सुखात आहे असे सांगणार्‍या इंग्रजांना ही एक सणसणीत चपराक आहे.’ प्रसिद्ध अमेरिकन लेखक व पत्रकार विल्यम शिरर या प्रसंगी बर्लिन येथे होता. आपल्या ‘बर्लिन डायरी’ त त्याने १४ मार्च १९४० च्या पानावर लिहिले होते की " एक गांधी सोडले तर इतर बहुतेक हिंदुस्थानी लोक ओडवायरचा वध हा एक ईश्वरी प्रतिशोध आहे असेच मानतील.ओडवायर हेच अमृतसर हत्याकांडाचे उत्तरदायी आहेत. आज तमाम जर्मन वृत्तपत्रे असे म्हणत आहेत की ‘हिंदी स्वातंत्र्यवीराचे कृत्य ! अत्याचार्‍यांना गोळ्या घाला’ ".

      अभियोग चालून उधमसिंगांना अपेक्षेप्रमाणे फाशीची शिक्षा झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना अंतिम भाषणात उधमसिंग म्हणाले "मी हे कृत्य केले कारण त्याची मरायचीच लायकी होती. तो माझ्या देशाचा गुन्हेगार होता. त्याने माझ्या देशबांधवांची अस्मिता चिरडण्याचा प्रयत्न केला, मी त्यालाच चिरडून टाकले. मी गेली २१ वर्षे प्रतिशोधाच्या प्रतीक्षेत होतो, तो आता पूर्ण झाला आहे. मी मृत्यूच्या कल्पनेने जराही विचलित झालेलो नाही; मी माझ्या देशासाठी बलिदान करीत आहे. ब्रिटिशांच्या अत्याचारी राजवटीत मी अनेक देशबांधव मरताना पाहिले व त्याचा निषेध मी माझ्या कृत्याने व्यक्त केला. माझ्या मातृभूमीप्रीत्यर्थ मला मरण येत आहे याहून मोठा सन्मान कोणता?"


दि. ३१ जुलै १९४० रोजी उधमसिंग यांना लंडनच्या पेंटनवीले तुरुंगात, जिथे हुतात्मा मदनलाल धिंग्राला फाशी दिली होती तिथेच त्यांना फाशी दिली गेली. त्यांचा आदर्श असलेल्या भगतसिंगांप्रमाणेच त्यांचा मृतदेह ताब्यात न देता परस्पर त्याची विल्हेवाट लावली गेली. मात्र अनेक स्थानिक हिंदुस्थानी देशभक्त , भारत सरकार व पंजाब सरकार यांनी सातत्याने त्यांचे अवशेष हिंदुस्थानात परत पाठवण्याच्या मागणीचा पाठपुरावा केला व प्रयत्नांना यश येऊन अखेर २० जुलै १९७४ रोजी ते अवशेष इथे आले. ते पवित्र अवशेष जालियनवाला बाग येथे एका व्यासपीठावर ठेवण्यात आले, व हजारोंनी त्याचे दर्शन घेतले व त्यावर पुष्पहार वाहिले. नंतर त्या पेटिकेची मिरवणूक चंदिगड, लुधियाना, जालंधर व त्यांचे जन्मगाव सुनाम येथे नेण्यात आली. अखेर लाखो लोकांच्या जयजयकारात त्यांच्या अस्थी आनंदपूर येथे गंगा व सतलज यांच्या संगमावर विसर्जित करण्यात आल्या.


तब्बल २१ वर्षे प्रतिशोधाचा ध्यास घेऊन अखेर तो पूर्णत्वास नेणार्‍या व त्यासाठी हसत बलिदान करणार्‍या ‘पंजाबशार्दुल हुतात्मा उधमसिंग’ यांना विनम्र अभिवादन!


🔹 उधमसिंग यांची राख एका कलशामध्ये जालियनवाला बाग येथे ठेवण्यात आलेली आहे.

🔸उधमसिंग यांना समर्पित एक संग्रहालय अमृतसरमध्ये जालियनवाला बाग जवळ आहे.

🔹उधमसिंग यांच्याजवळील शस्त्र, एक चाकू, त्याच्या डायरी, आणि शूटिंग एक बुलेट मध्ये  ब्लॅक संग्रहालय च्या स्कॉटलंड यार्ड मध्ये ठेवले आहेत.

🔸त्यांच्या मृत्यूच्या दिवशी पंजाब आणि हरियाणा मध्ये सार्वजनिक सुट्टी दिली जाते.

🔹मार्च 2018 मध्ये अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे त्यांचा पुतळा बसविला गेला.


      

एलेन ऑक्टेवियन ह्यूम

   ए. ओ. ह्यूम

(अंग्रेजी राजनितीज्ञ तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के संस्थापक)

 पूरा नाम : एलेन ऑक्टेवियन ह्यूम

            *जन्म : 6 जून, 1829*

             *मृत्यु : 31 जुलाई, 1912*

कर्म भूमि : भारत

प्रसिद्धि : अंग्रेज़ राजनीतिज्ञ

विशेष योगदान : 1859 ई. में ए. ओ. ह्यूम ने 'लोकमित्र' नाम के एक समाचार-पत्र के प्रकाशन में सहयोग दिया।

स्थापना : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस

अन्य जानकारी : लाला लाजपत राय ने ह्यूम के बारे में लिखा है कि "ह्यूम स्वतन्त्रता के पुजारी थे और उनका हृदय भारत की निर्धनता तथा दुर्दशा पर रोता था।" यहाँ पर यह मानने में कोई भ्रम नहीं रहा कि ह्यूम निष्पक्ष एवं न्यायप्रिय व्यक्ति थे। उन्होंने 'भारतीय राष्ट्रीय कांग्रेस' के प्रति अपनी बहुमूल्य तथा महान् सेवायें अर्पित की हैं।

                एलेन ऑक्टेवियन ह्यूम एक अवकाश प्राप्त अंग्रेज़ अधिकारी थे। ए.ओ. ह्यूम भारतीय स्वतंत्रता संग्राम के इतिहास में उल्लेखनीय भूमिका निभाने वाले अंग्रेज़ राजनीतिज्ञ थे। यह भी उल्लेखनीय है कि भारत के सबसे बड़े राजनीतिक दल 'भारतीय राष्ट्रीय कांग्रेस' की स्थापना भी ह्यूम ने ही 28 दिसम्बर, 1885 ई. में की थी। 1912 ई. में उनकी मृत्यु हो जाने पर कांग्रेस ने ह्यूम को अपना 'जन्मदाता और संस्थापक' घोषित किया था।

 *कांग्रेस की स्थापना*

गोपाल कृष्ण गोखले के अनुसार 1885 ई. में ए. ओ. ह्यूम के सिवा और कोई व्यक्ति कांग्रेस की स्थापना नहीं कर सकता था। कांग्रेस के संस्थापक एलेन आक्टेवियन ह्यूम स्कॉटलैण्ड के निवासी थे। 'इण्डियन सिविल सर्विस' (भारतीय प्रशासनिक सेवा) में ह्यूम ने काफ़ी वर्षों तक कई महत्त्वपूर्ण पदों पर कार्य किया था। वे 'भारतीय राष्ट्रीय कांग्रेस' के महामंत्री पद पर नियुक्त हुए थे, जिस पर उन्होंने 1906 ई. तक कार्य किया। उन्हें 'भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के पिता' के नाम से भी जाना जाता है। उन्होंने भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना से पूर्व कलकत्ता विश्वविद्यालय के स्नातकों को एक मर्मस्पर्शी पत्र भी लिखा था, जिसका कुछ अंश इस प्रकार है-


"बिखरे हुए व्यक्ति कितने ही बुद्धिमान तथा अच्छे आशय वाले क्यों न हों, अकेले तो शक्तिहीन ही होते हैं। आवश्यकता है संघ की, संगठन की और कार्रवाई के लिए एक निश्चित और स्पष्ट प्रणाली की। आपके कन्धों पर रखा हुआ जुआ, तब तक विद्यमान रहेगा, जब तक आप इस ध्रुव सत्य को समझ कर इसके अनुसार कार्य करने को उद्यत न होंगें कि आत्म बलिदान और निःस्वार्थ कर्म ही स्थायी सुख और स्वतन्त्रता का अचूक मार्गदर्शन है।"


*विभिन्न पदों पर कार्य*

1859 ई. में ए.ओ. ह्यूम ने 'लोकमित्र' नाम के एक समाचार-पत्र के प्रकाशन में सहयोगH दिया। 1870 से 1879 ई. तक इन्होंने लेफ्टिनेंट गर्वनर के पद को इसलिए अस्वीकार कर दिया, क्योंकि इस पद पर रहकर वे भारतीयों की सच्चे मन से सेवा नहीं कर सकते थे। 1885 ई. के बाद लगभग 22 वर्षों तक उन्होंने कांग्रेस में सक्रिय सदस्य की भूमिका निभायी। लाला लाजपत राय ने ह्यूम के बारे में लिखा है कि "ह्यूम स्वतन्त्रता के पुजारी थे और उनका हृदय भारत की निर्धनता तथा दुर्दशा पर रोता था।" यहाँ पर यह मानने में कोई भ्रम नहीं रहा कि ह्यूम निष्पक्ष एवं न्यायप्रिय व्यक्ति थे। उन्होंने 'भारतीय राष्ट्रीय कांग्रेस' के प्रति अपनी बहुमूल्य तथा महान् सेवायें अर्पित की हैं।                                                          

      

राम राघोबा राणे


 

          *राम राघोबा राणे*

(परमवीर चक्र से सन्मानीत भारतीय सेना अधिकारी)


    *जन्म : 26 जून 1918*

  (चेंडिया, कारवार, कर्नाटक)

*देहांत : 11 जुलाई 1994                                                               (कारवार, कर्नाटक) (उम्र 76)*            

निष्ठा : भारत 

सेवा/शाखा :  भारतीय थल सेना

सेवा वर्ष : 1947–1968

उपाधि : 2nd Lieutenant Indian Army सेकेंड लेफ्टिनेंट, बाद में Major of the Indian Army मेजर

सेवा संख्यांक : IC-7244

दस्ता : बाम्बे सैपर्स

युद्ध/झड़पें : भारत-पाकिस्तान युद्ध 1947

सम्मान :  परमवीर चक्र                                                            👮‍♂️ *सैन्य व्यक्तित्व परिचय*  

सैनिक के जीवन में शौर्य, बलिदान, शहादत, वीरगति जैसे शब्दों की गरिमा इतनी पवित्र है, कि जिन्हें वो शायद कोई मौका ना हो, जब उनका उच्चारण ना करता हो। क्योंकि देश की पूर्ण सुरक्षा का जिम्मा एक सैनिक ने हमेशा बखूबी से निभा कर, देश की भावी पीढिय़ों को यह संदेश देने का अथक प्रयास किया, ताकि हिन्दोस्तान की सर जमीं, हमेशा वीरों की भूमि जानी जाये। 


 उत्कृष्ट योद्धा बनने के लिए, व्यक्ति को कठिन परिश्रम के साथ-साथ, उक्त व्यक्ति के पूर्वजों द्वारा प्रदत्त राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ति, स्वदेश प्रेम, अपने कर्तव्य पर अडिग रहने की भावना जैसे संस्कारों को भी अपने चरित्र में शोभायमान करना पड़ता है। ताकि भावी पीढिय़ां, उनके चरित्र पर कोई भी संदेह उत्पन्न न करे। जिससे उनके शौर्य बल, स्वाभिमान को कलंकित होने से बचाया जा सके। यह ही एक वीर योद्धा का सर्वोत्तम गहना होता है। जिसे वह सहज कर अपनी अंतिम श्वास तक रखना चाहता हैं। 


 देश के वीर योद्धाओं ने सदैव ही देश सेवा को सर्वोपरि समझा और मुश्किल हालातों में भी अपने कर्तव्य पर अटल रहते हुए, ऐसे सैनिकों ने सर्वोच्च पुरस्कार प्राप्त कर,यह साबित कर दिया कि यदि आत्मा में पवित्रता, सच्ची देश भक्ति हो, तो कठिन से भी कठिन लक्ष्य  को भी आसानी से   भेदा जा सकता है।  जी हां श्री मान पाठक महोदय, लेखक ऐसे ही सैन्य व्यक्तित्व की जीवन गाथा पर चर्चा करने जा रहा है, जिन्होंने अपने साहस से यह सिद्ध कर दिखाया, यदि हृदय में उत्कृष्ट जज्बा, लग्न शीलता, देश के प्रति समर्पण की भावना, हो तो कठिन परिस्थितियों में भी दुश्मन के दांत खट्टे कियेे जा सकते हैं। श्री राम रघोबार राणे भी एक ऐसी शख्सियत है, जिन्होंने अपनी कुशल रणनीति के माध्यम से देश के शीश को और ऊंचा कर दिया। 


💁🏻‍♂️ *प्रारंभिक जीवन परिचय* 

                 श्री राणे (सै. क्र.संख्या आईसी-7244) का जन्म 26 जून 1918 को कर्नाटक राज्य के कारवार जिला, गांव हावेरी में हुआ। जिनके पिता का नाम राघोबा पी राणे था। जो कि उक्त राज्य पुलिस में सिपाही के पद पर तैनात थे। पिता की नौकरी निश्चित स्थान पर न  होने के कारण, श्री राणे की शिक्षा ने एक घुमक्कड़ शिक्षा का रूप ले लिया था। 

    सन 1930 में गांधी जी द्वारा चलाये जा रहे, असहयोग आन्दोलन से, श्री राणे काफी प्रभावित हुये। जिसके चलते  उन्होंने उक्त आंदोलन में अपनी सहभागिता आत्मीयता के साथ अदा की। बेटे ने अपने उत्साह से, पिता को ऐसी चिंता की अग्नि में झोंक दिया, जिन्हें तत्काल ही अपने पैतृक गांव चेंडिया को प्रस्थान करना पड़ा, क्योंकि वो ब्रिटिश मुलाजिम जो ठहरे। 1940 में दूसरा विश्व युद्ध जोरों पर था। देश की प्रति कुछ कर, गुजरने की इच्छा से राम राघोबा ने भारतीय सेना में भर्ती होने का विचार सुदृढ़ बना लिया था।  22 वर्ष की आयु में  (10 जुलाई 1940) श्री राणे, ब्रिटिश भारतीय सेना में  बॉम्बे इंजीनियर्स रेजीमेंट में भर्ती हो गये। 


गौरव गाथा:-

♨️ *प्रथम परिदृश्य स्थिति*

  श्री राणे को 26 वीं इन्फैंट्री डिवीजन की इंजीनियरिंग यूनिट के 28वीं  फील्ड कंपनी में तैनात किया गया। जो उस दौरान बर्मा बार्डर पर जापानियों से अपना लोहा मनवा रही थी। उस समय श्री राणे को अपने रण कौशल दिखाने का सौभाग्य प्राप्त हुआ। 

  बार्डर पर जापानी सेना द्वारा लगातार हवाई हमले किये जा रहे थे। श्री राणे ने अपने रण कौशल क्षमता व  अदम्य साहस  को, जापानियों का एक प्लेन व एक डम्पर को  नेस्तानाबूत करके,  सिद्ध कर दिया।  

🔹 *सैन्य व्यक्तित्व, पदोन्नत व संर्घष*

                      श्री राणे की कुशल रणनीति व सटीक निर्णय क्षमता से अंग्र्रेजी अफसर इतने प्रभावित हुये कि, श्री राणे को उच्च ओहदे पर आसीन करने के लिए , अपने उच्च ऑफिसरों को उनकी जेसीओ ट्रेनिंग के लिए सिफारिश करने लगे।  फिर क्या था, अथक प्रयासों के बाद उन्हें  जूनियर कमीशन ऑफिसर बना दिया गया। कमीशन पाकर वे पुन: अपनी ड्यूटी पर लौटे। क्योंकि वह एक सिपाही के ओहदे से जेसीओ की पोस्ट पर पहुंचे थे। 

 तो कुछ सीनियर अफसरों का उनके व्यक्तित्व से घृणा करना स्वाभाविक था। जिसकी वजह से उन्हें गहरा दुख हुआ। जिस कारण  उन्होंने अतिरिक्त पाठ्यक्रम अध्ययन हेतु, उच्च अधिकारियों से अर्जी लगा दी। उनकी अर्जी को, शीघ्र ही कबूल कर लिया गया। उन्होंने प्रशिक्षण के दौरान  एडवांस्ड इंजीनियरिंग के द्वारा माइंस क्षेत्र में भी असीम सफलता हासिल की।

श्री राणे पुन: अपनी कंपनी में एक बार, फिर वापस लौट आए।

🔸 *द्वित्तीय परिदृश्य स्थिति*

               अगस्त  1947 बंटवारे का दर्द हिंदोस्तान अभी तक पूर्ण: भूला नहीं पाया था, कि 18 मार्च 1948 को हमारी सेना ने फिर से झंगर पर अपना कब्जा तो पा लिया।  लेकिन इसी दौरान पाकिस्तानी सेना ने अपने चरित्र हीनता को, पीछे हटते हुए राजौरी और पूँछ के बीच के नेशनल हाइवे को नष्ट कर, सिद्ध कर दिया। रास्ता ना होने के कारण मेजर आत्म सिंह की सैन्य टुकड़ी ने नौशहरा से होकर राजौरी पहुंचने की कोशिश की लेकिन रास्ता ध्वस्त होने के कारण सफलता नहीं मिली।

  डोगरा रेजिमेंट की टुकड़ी ने 8 अप्रैल 1948 को राजौरी में बरवाली रिज पर हमला कर और दुश्मनों को और पीछे हटा दिया। यह जगह नौशहरा से 11 किलो मीटर के फासले पर स्थित थी। परन्तु बरवाली से आगे खराब रोड़ का फायदा उठाते हुये पाकिस्तानी सेना ने बारूदी सुरंग रास्ते में ही बिछा दी थी, ताकि भारतीय सेना के वाहन आगेे बढऩे में सफल ना हो।                                                   ♦️ *व्यक्तित्व का रण कौशल*

ऐसे मुश्किल हालात में लेफ्टिनेंट रमा राघोबा राणे और उनकी 37 असॉल्ट फील्ड कंपनी व डोगरा रेजिमेंट की सैन्य टुकड़ी ने 8 अप्रैल को माइन  फील्डस (बारूदी सुरंग) को हटाने का कार्य युद्ध स्तर पर आरंभ कर दिया। क्योंकि सेना के समक्ष, नदी पार करना व माइंस को खत्म करना, एक बड़ी चुनौती थी।

  सैन्य इंजीनियर्स टुकड़ी का मुख्य कार्य है, कि व सेना के लिए रास्ते को सुगम बनाये। श्री राणे भी अपने कर्तव्य को अंजाम देते हुये सेना को लगातार आगेे बढ़ा रहे थे। 

 अचानक ही रास्ते में, दुश्मन ने भारतीय सेना पर भारी बमबारी करना शुरू कर दी। किंतु श्री राणे ने अपने सुदृढ़ धैर्य को सिद्ध कर, साथियों का साहस बढ़ाते हुए, नदी का पुल बनाने में सफलता हासिल कर ली थी। कंपनी कमांडर भी, श्री राणे की सराहना करते हुये, अपने दस्ते को लेकर आगेे बढ़े। लेकिन लक्ष्य अभी भी अभेद व कठिन था, जितना सरल कंपनी कमांडर ने सोचा था उससे कहीं ज्यादा...   आगेे के समस्त रास्ते पर दुश्मन ने माइंस बिछा रखी थी और पूरे क्षेत्र को अपनी मशीन गन से कवर कर लिया था। माइंस फील्ड  क्लियर किए बिना, टैंकों का आगे जाना नामुमकिन था।  अगर कोई सिपाही माइंस क्लियर कर आगेे जाता तो, दुश्मन की गोलियों का शिकार हो जाता। 

🧰 *कुशल नेतृत्व व अभियंता*

                        सैनिकों को भाग्य की उक्त विडम्बना ने दोहरे मोड़ पर खड़ा कर दिया, जिसका हल मात्र श्री राणे जी, के पास था। उधर कंपनी कमांडर को आगे बढऩे की चिंता प्रतिक्षण सताने लगी। श्री राणे ने कमांडर साहब को एक युक्ति सुझाई, जो कारगर होने के साथ-साथ जोखिम भरी भी थी। लेकिन श्री राणे का उत्साह हमेशा बुलंद रहता था, कि मानो जोखिम भरी चुनौतियां से उन्हें मित्रता सी हो गई हो। हालतो को देखते हुये, उन्होंने श्री मान कमांडर को अपने लीडिंग टैंक से कवर फायर देने की गुजारिश की, और स्वयं टैंक के नीचे लेट कर माइंस को क्लियर करने का सुझाव दिया। कंपनी कमांडर असमंजस में थे, कि, आखिर श्री राणे टैंक ड्राइवर के साथ अपना समन्वय  कैसे स्थापित करेंगे?।

  कमांडर की उक्त समस्या निवारण हेतु, श्री राणे ने कंपनी कमांडर से कहा कि, वह दो रस्सियों के सहारे ड्राइवर को लगातार सूचित करते रहेंगेे। उन्होंने कहा जब वह दायीं रस्सी खींचेंगे, तो ड्राइवर चलेगा लेकिन जब वह बायीं रस्सी खींचेंगे तो ड्राइवर टैंक को रोक देगा। कंपनी कमांडर ने श्री राणे से कहा,.. अगर तुम्हारा उत्साह बुलंदियों पर है, तो मैं पूर्ण: रूप से तुम्हारे साथ दूंगा। क्योंकि उक्त कार्य बड़े ही जोखिमों से लबरेज था। किसी भी व्यक्ति की जरा सी भूल, श्री राणे को शहादत प्रदान कर सकती थी।  कंपनी कमांडर ने टैंक ड्राइवर को पूरी तरह से सावधानी बरतने की हिदायत दी, और श्री राणे को ऐसे साहसिक सोच को, लक्ष्य तक पहुंचाने की अनुमति प्रदान कर दी। फिर क्या था? श्री राणे टैंक के नीचे घुस गए, ओर टैंक ड्राइवर के साथ लग्न से तालमेल बैठाते हुए माइंस फील्ड को क्लियर करने में लग गए। उक्त कार्य बहुत कठिन था, मगर श्री राणे के बुलंद हौसले के आगे बहुत ही छोटा। उन्होंने ना केवल माइंस फील्ड क्लियर की, बल्कि दुश्मनों के द्वारा कई ब्लॉक रोड़स को भी बम से उड़ा दिया। जब वह एक ब्लॉक रोड़ को उड़ा रहे थे, तभी दुश्मन की  एक गोली उनके पैरों में आ लगी और वह बुरी तरह से घायल हो गए। बुरी तरह से जख्मी होने के बावजूद भी वह अपने सैन्य फर्ज को अंजाम देते रहे, और लगातार 72 घंटे  बिना सोए व खाए, अपने फौजी भाइयों के लिए विजय पथ का निर्माण करते रहे। उन्हें, 25 जून 1968 को, उन्हें स सम्मान सेवानिवृत्त कर दिया गया।

 तत्पश्चात, श्री राणे को भारतीय सेना के नागरिक कर्मचारी सदस्य के रूप में, रोजगार विभाग में नियुक्त किया गया। जहां उन्होंने अपनी सेवा 7 अप्रैल 1971 तक पूर्ण कर सैन्य सेवा से, मुक्ती पा ली।

🗽 *व्यक्तित्व सम्मान*

                          जब उन्होंने बेस्ट रिक्रूट को पास किया, तब श्री राणे को कमांडेंट, गन्न से सम्मानित किया गया।

21 अप्रैल 1948, को श्री राणे को सैन्य निपुर्णता के चलते, उन्हें परमवीर चक्र पुरस्कार  हेतु, राजपत्रित किया गया। तदोपरांत, श्री राणे को 15 दिसंबर 1949 को लेफ्टिनेंट पद पर पदोन्नत कर दिया गया।  

देश के इस वीर योद्धा को उच्च सम्मान देने के लिए, श्री राणा की प्रतिमा परम योद्धा स्टाल, राष्ट्रीय युद्ध स्मारक , नई दिल्ली में जहाजरानी मंत्रालय के तत्वावधान में भारत सरकार के उपक्रम शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  ने परमवीर चक्र प्राप्त कर्ताओं के सम्मान में कच्चे तेल  टैंकरों को उनका भी नाम दिया। 

7 नवंबर 2006 को एक समारोह के दौरान, उनकी मूर्ति का अनावरण, उनके गृह जिला करवार में, आईएनएस चैपाल युद्धपोत संग्र्रहालय में, किया गया।

सूझबूझ के धनी, श्री राणे ने  दिनांक 11 जुलाई 1994 को पुणे के सैन्य अस्पताल में  अपनी सांसारिक यात्रा पूर्ण कर , अपना नाम  भारत के सैन्य इतिहास में, स्वर्णिम अक्षरों में अंकित करा दिया। जो कि हमेशा, वास्तव में देश की भावी युवा पीढिय़ों के लिए, एक अहम प्रेरणा स्रोत बन गये।  

         *जयहिंद* 

       

सरदार बलदेव सिलल


    

             सरदार बलदेव सिलल


 (भारतीय स्वतंत्रता सेनानी तथा राजनेता)

  या        *जन्म : 11 जुलाई, 1902*

(दुम्मना गाँव, रोपड़ ज़िला (अब रूपनगर ज़िला), पंजाब)

          *मृत्यु : 29 जून, 1961*

          (मृत्यु स्थान : दिल्ली)

पिता : इंदर सिंह

नागरिकता : भारतीय

पार्टी : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, शिरोमणि अकाली दल, अकाली दल

पद : प्रथम रक्षा मंत्री

                  सरदार बलदेव सिंह भारत के प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी, राजनीतिज्ञ एवं प्रथम रक्षामंत्री थे। वे उत्तर प्रदेश की चौथी विधानसभा सभा में विधायक रहे। 1967 में उत्तर प्रदेश विधान सभा चुनाव में उन्होंने उत्तर प्रदेश के गोंडा ज़िले के 15, गैंसरी विधान सभा निर्वाचन क्षेत्र से अ. भा. जनसंघ की ओर से चुनाव में भाग लिया था।

💁🏻‍♂️ *जीवन परिचय*

सरदार बलदेव सिंह का जन्म 11 जुलाई, 1902 को एक जाट-सिख परिवार में पंजाब के रोपड़ ज़िले के दुम्मना नामक गाँव में हुआ था। इनके पिता का नाम इंदर सिंह था, जिन्होंने अपने जीवन की शुरुआत एक सरकारी कर्मचारी के रूप में की थी, लेकिन बाद में वे ठेकेदार बन गये। बलदेव सिंह ने अपनी शिक्षा अम्बाला में पूरी करके खालसा कॉलेज, अमृतसर में अपने पिताजी के साथ कार्य किया। 1930 में पंजाब लौटने पर सरदार बलदेव सिंह ने राजनीति में प्रवेश किया।

🪔 *निधन*

सरदार बलदेव सिंह का निधन 29 जून, 1961 को दिल्ली में हो गया।                                                                                                                        

         

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे


         *साहित्यरत्न लोकशाहीर*   

              *अण्णाभाऊ साठे*


*जन्म :  १ ऑगस्ट, १९२०*

            (वाटेगाव, ता. वाळवा,

                           जि. सांगली) 

*मृत्यू :  १८ जुलै, १९६९*

             ( गोरेगाव, मुंबई )


जन्म नाव :  तुकाराम भाऊराव 

                   साठे

टोपणनाव :   अण्णाभाऊ साठे

शिक्षण : अशिक्षित

राष्ट्रीयत्व : भारतीय 

कार्यक्षेत्र : लेखक, साहित्यिक

भाषा : मराठी

साहित्य प्रकार : शाहिर, कथा,    

                       कादंबरीकार

चळवळ : संयुक्त महाराष्ट्र चळवळ

प्रसिद्ध साहित्यकृती : फकिरा

प्रभाव : बाबासाहेब आंबेडकर, 

            कार्ल मार्क्स

वडील :  भाऊराव साठे

आई : वालुबाई साठे

पत्नी : कोंडाबाई साठे,

           जयवंता साठे

अपत्ये : मधुकर, शांता आणि      

             शकुंतला


            तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,  लोककवी आणि लेखक होते. साठे एका अस्पृश्य मांग समाजामध्ये जन्मलेले एक दलित व्यक्ती होते, त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते.

       कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा; जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.

        मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच; तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर,  पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. पुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

         संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला;  त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ?  ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.

           अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह; त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) हीत्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९, आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता ), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी ),डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज ), फकिरा (कादंबरी फकिरा ). या शिवायव इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.

         उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीतखूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत.

          अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’, असे ते म्हणत; आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्रोत होता. मानवी जीवनातील संघर्ष, नाटय, दुःख, दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माणझाली. त्यात बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, यशवंत मनोहर, दया पवार, केशव मेश्राम, शरणकुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो.

        अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा, रांगडा पण लोभस घाट आहे. नाट्यमयता हाही त्यांच्यालेखनशैलीचा एक खास गुण. ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुल केले.

         रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचाप्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.

          पुढे पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकर्षाने आले मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.


महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्घ केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.


      

अरुणा आसफ अली

 

              *भारतरत्न*                                                                                                             

     *अरुणा आसफ अली* 


   *जन्म - 16 जुलाई 1909*

                (हरियाणा)

   *मृत्यु - 29 जुलाई 1996*                                    पूरा नाम - अरुणा आसफ़ अली

अन्य नाम - अरुणा गांगुली                

पति - आसफ़ अली

कर्म भूमि - भारत

कर्म-क्षेत्र - स्वतंत्रता सेनानी, शिक्षक

भाषा - हिन्दी, अंग्रेज़ी

पुरस्कार-उपाधि - 'लेनिन शांति पुरस्कार' (1964), 'जवाहरलाल नेहरू अंतर्राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार' (1991), 'पद्म विभूषण' (1992), ‘इंदिरा गांधी पुरस्कार’, 'भारत रत्न' (1997)

विशेष योगदान - 1942 ई. के ‘अंग्रेज़ों भारत छोड़ो’ आंदोलन में विशेष योगदान था।

नागरिकता - भारतीय

अन्य जानकारी - 1998 में इनके नाम पर एक डाक टिकट जारी किया गया। उनके सम्मान में नई दिल्ली की एक सड़क का नाम 'अरुणा आसफ़ अली मार्ग' रखा गया।

अरुणा आसफ़ अली का नाम भारत के स्वतंत्रता आन्दोलन में विशेष रूप से प्रसिद्ध है। इन्होंने भारत को आज़ादी दिलाने के लिए कई उल्लेखनीय कार्य किये थे। भारत के स्वतंत्रता आंदोलन में अग्रणी भूमिका निभाने वाली क्रांतिकारी, जुझारू नेता श्रीमती अरुणा आसफ़ अली का नाम इतिहास में दर्ज है। अरुणा आसफ़ अली ने सन 1942 ई. के ‘अंग्रेज़ों भारत छोड़ो’ आंदोलन में महत्त्वपूर्ण योगदान को विस्मृत नहीं किया जा सकता। देश को आज़ाद कराने के लिए अरुणा जी निरंतर वर्षों अंग्रेज़ों से संघर्ष करती रही थीं।

 ♦ *जीवन परिचय*

अरुणा जी का जन्म बंगाली परिवार में 16 जुलाई सन 1909 ई. को हरियाणा, तत्कालीन पंजाब के 'कालका' नामक स्थान में हुआ था। इनका परिवार जाति से ब्राह्मण था। इनका नाम 'अरुणा गांगुली' था। अरुणा जी ने स्कूली शिक्षा नैनीताल में प्राप्त की थी। नैनीताल में इनके पिता का होटल था। यह बहुत ही कुशाग्र बुद्धि और पढ़ाई लिखाई में बहुत चतुर थीं। बाल्यकाल से ही कक्षा में सर्वोच्च स्थान पाती थीं। बचपन में ही उन्होंने अपनी बुद्धिमत्ता और चतुरता की धाक जमा दी थी। लाहौर और नैनीताल से पढ़ाई पूरी करने के बाद वह शिक्षिका बन गई और कोलकाता के 'गोखले मेमोरियल कॉलेज' में अध्यापन कार्य करने लगीं।

👫 *विवाह*

अरुणा जी ने 19 वर्ष की आयु में सन 1928 ई. में अपना अंतर्जातीय प्रेम विवाह दिल्ली के सुविख्यात वकील और कांग्रेस के नेता आसफ़ अली से कर लिया। आसफ़ अली अरुणा से आयु में 20 वर्ष बड़े थे। उनके पिता इस अंतर्जातीय विवाह के विरुद्ध थे और मुस्लिम युवक आसफ़ अली के साथ अपनी बेटी की शादी किसी भी क़ीमत पर करने को राज़ी नहीं थे। अरुणा जी स्वतंत्र विचारों की और स्वतः निर्णय लेने वाली युवती थीं। उन्होंने माता-पिता के विरोध के बाद भी स्वेच्छा से शादी कर ली। विवाह के बाद वह पति के पास आ गईं, और पति के साथ प्रेमपूर्वक रहने लगीं। इस विवाह ने अरुणा के जीवन की दिशा बदल दी। वे राजनीति में रुचि लेने लगीं। वे राष्ट्रीय आन्दोलन में सम्मिलित हो गईं।

🔷 *राजनीतिक और सामाजिक जीवन*

परतंत्रता में भारत की दुर्दशा और अंग्रेज़ों के अत्याचार देखकर विवाह के उपरांत श्रीमती अरुणा आसफ़ अली स्वतंत्रता-संग्राम में सक्रिय भाग लेने लगीं। उन्होंने महात्मा गांधी और मौलाना अबुल क़लाम आज़ाद की सभाओं में भाग लेना प्रारम्भ कर दिया। वह इन दोनों नेताओं के संपर्क में आईं और उनके साथ कर्मठता, से राजनीति में भाग लेने लगीं, वे फिर लोकनायक जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया और अच्युत पटवर्द्धन के साथ कांग्रेस 'सोशलिस्ट पार्टी' से संबद्ध हो गईं।


⛓️ *जेल यात्रा*

अरुणा जी ने 1930, 1932 और 1941 के व्यक्तिगत सत्याग्रह के समय जेल की सज़ाएँ भोगीं। उनके ऊपर जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन जैसे समाजवादियों के विचारों का अधिक प्रभाव पड़ा। इसी कारण 1942 ई. के ‘भारत छोड़ो आन्दोलन’ में अरुणा जी ने अंग्रेज़ों की जेल में बन्द होने के बदले भूमिगत रहकर अपने अन्य साथियों के साथ आन्दोलन का नेतृत्व करना उचित समझा। गांधी जी आदि नेताओं की गिरफ्तारी के तुरन्त बाद मुम्बई में विरोध सभा आयोजित करके विदेशी सरकार को खुली चुनौती देने वाली वे प्रमुख महिला थीं। फिर गुप्त रूप से उन कांग्रेसजनों का पथ-प्रदर्शन किया, जो जेल से बाहर रह सके थे। मुम्बई, कोलकाता, दिल्ली आदि में घूम-घूमकर, पर पुलिस की पकड़ से बचकर लोगों में नव जागृति लाने का प्रयत्न किया। लेकिन 1942 से 1946 तक देश भर में सक्रिय रहकर भी वे पुलिस की पकड़ में नहीं आईं। 1946 में जब उनके नाम का वारंट रद्द हुआ, तभी वे प्रकट हुईं। सारी सम्पत्ति जब्त करने पर भी उन्होंने आत्मसमर्पण नहीं किया।


⚜️ *कांग्रेस कमेटी की निर्वाचित अध्यक्ष*

दो वर्ष के अंतराल के बाद सन् 1946 ई. में वह भूमिगत जीवन से बाहर आ गईं। भूमिगत जीवन से बाहर आने के बाद सन् 1947 ई. में श्रीमती अरुणा आसफ़ अली दिल्ली प्रदेश कांग्रेस कमेटी की अध्यक्षा निर्वाचित की गईं। दिल्ली में कांग्रेस संगठन को इन्होंने सुदृढ़ किया।

       कांग्रेस से सोशलिस्ट पार्टी में

सन 1948 ई. में श्रीमती अरुणा आसफ़ अली 'सोशलिस्ट पार्टी' में सम्मिलित हुयीं और दो साल बाद सन् 1950 ई. में उन्होंने अलग से ‘लेफ्ट स्पेशलिस्ट पार्टी’ बनाई और वे सक्रिय होकर 'मज़दूर-आंदोलन' में जी जान से जुट गईं। अंत में सन 1955 ई. में इस पार्टी का 'भारतीय कम्यनिस्ट पार्टी' में विलय हो गया।

श्रीमती अरुणा आसफ़ अली भाकपा की केंद्रीय समिति की सदस्या और ‘ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस’ की उपाध्यक्षा बनाई गई थीं। सन् 1958 ई. में उन्होंने 'मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी' भी छोड़ दी। सन् 1964 ई. में पं. जवाहरलाल नेहरू के निधन के पश्चात् वे पुनः 'कांग्रेस पार्टी' से जुड़ीं, किंतु अधिक सक्रिय नहीं रहीं।

⭕ *दिल्ली नगर निगम की प्रथम महापौर*

श्रीमती अरुणा आसफ़ अली सन् 1958 ई. में 'दिल्ली नगर निगम' की प्रथम महापौर चुनी गईं। मेयर बनकर उन्होंने दिल्ली के विकास, सफाई, और स्वास्थ्य आदि के लिए बहुत अच्छा कार्य किया और नगर निगम की कार्य प्रणाली में भी उन्हों ने यथेष्ट सुधार किए।


🌀 *संगठनों से सम्बंध*

श्रीमती अरुणा आसफ़ अली ‘इंडोसोवियत कल्चरल सोसाइटी’, ‘ऑल इंडिया पीस काउंसिल’, तथा ‘नेशनल फैडरेशन ऑफ इंडियन वूमैन’, आदि संस्थाओं के लिए उन्होंने बड़ी लगन, निष्ठा, ईमानदारी और सक्रियता से कार्य किया। दिल्ली से प्रकाशित वामपंथी अंग्रेज़ी दैनिक समाचार पत्र ‘पेट्रियट’ से वे जीवनपर्यंत कर्मठता से जुड़ी रहीं।


🏆 *सम्मान और पुरस्कार*

श्रीमती अरुणा आसफ़ अली को सन् 1964 में ‘लेनिन शांति पुरस्कार’, सन् 1991 में 'जवाहरलाल नेहरू अंतर्राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार', 1992 में 'पद्म विभूषण' और ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ (राष्ट्रीय एकता के लिए) से सम्मानित किया गया था। 1997 में उन्हें मरणोपरांत भारत के 'सर्वोच्च नागरिक सम्मान' भारत रत्न से सम्मानित किया गया। 1998 में उन पर एक डाक टिकट जारी किया गया। उनके सम्मान में नई दिल्ली की एक सड़क का नाम उनके नाम पर 'अरुणा आसफ़ अली मार्ग' रखा गया।


👩‍💼 *एक संस्मरण*

अरुणा आसफ़ अली की अपनी विशिष्ट जीवनशैली थी। उम्र के आठवें दशक में भी वह सार्वजनिक परिवहन से सफर करती थीं। कहा जाता है कि एक बार अरुणा जी दिल्ली में यात्रियों से भरी बस में सवार थीं। कोई भी जगह बैठने के लिए ख़ाली न थी। उसी बस में आधुनिक जीवन शैली की एक युवा महिला भी सवार थी। एक व्यक्ति ने युवा महिला के लिए अपनी जगह उसे दे दी और उस युवा महिला ने शिष्टाचार के कारण अपनी सीट अरुणा जी को दे दी। ऐसा करने पर वह व्यक्ति बुरा मान गया और युवा महिला से बोला - 'यह सीट तो मैंने आपके लिए ख़ाली की थी बहन।' इसके उत्तर में अरुणा आसफ़ अली तुरंत बोलीं - 'बेटा! माँ को कभी न भूलना, क्योंकि माँ का अधिकार बहन से पहले होता है।' यह सुनकर वह व्यक्ति बहुत शर्मिंदा हुआ और उसने अरुणा जी से माफ़ी मांगी।


🪔 *निधन*

अरुणा आसफ़ अली वृद्धावस्था में बहुत शांत और गंभीर स्वभाव की हो गई थीं। उनकी आत्मीयता और स्नेह को कभी भुलाया नहीं जा सकता। वास्तव में वे महान् देशभक्त थीं। वयोवृद्ध स्वतंत्रता सेनानी अरुणा आसफ़ अली 87 वर्ष की आयु में दिनांक 29 जुलाई, सन् 1996 को इस संसार को छोड़कर सदैव के लिए दूर-बहुत दूर चली गईं। उनकी सुकीर्ति आज भी अमर है।

                                       

         

वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे

 

    

*वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे*                                        (स्वातंत्र्य सैनिक तथा साहित्यिक)                                       *जन्म : १६ जुलै १९१४*

              (नरखेड , जि. नागपूर)

           *मृत्यू : १ डिसेंबर १९९५*

             (धरमपेठ , नागपूर)                                                       धर्म : हिंदू

कार्यक्षेत्र : साहित्य

साहित्य प्रकार : कथा कादंबरी

विषय : मराठी

प्रसिद्ध साहित्यकृती : संपूर्ण चोरघडे

वडील : कृष्णराव देवराव चोरघडे

आई : गंगुबाई कृष्णराव चोरघडे

अपत्ये : सुषमा , श्रीकांत                                             वामन कृष्ण चोरघडे हे लघुकथालेखक होते. कथासंग्रहांशिवाय त्यांनी सुमारे ९२ ललितलेख, चरित्रे, प्रबंध, पाठ्यपुस्तके, इ. लिहिले किंवा त्यांत योगदान दिले.

                                                                    💁🏻‍♂️  *परिचय*                                                                              वामन चोरघडे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे झाला. त्यांच्या एकूण बारा भावंडांमधली चार जगली. सर्वात धाकटे म्हणजे बापू ऊर्फ वामन. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मोठय़ा भावाने घेतली, आणि त्यांना काटोल गावातल्या एका प्राथमिक शाळेत घातले. पुढचे शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूल या शाळेत, आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मॉरिस कॉलेजात झाले.

            कॉलेजात असताना चोरघडे त्यांची पहिली लघुकथा कथा 'अम्मा' १९३२ साली प्रसिद्ध केली. त्यांच्या कथा वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत गेल्या.

            चोरघडे यांनी डॉ. वेणू साठे यांच्याशी विवाह केला. त्यांचे चिरंजीव श्रीकांत चोरघडे हे बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ आहेत.

            वामन चोरघडे यांनी मराठी साहित्य व अर्थशास्त्र यां विषयांत पदवी मिळवली होती. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेक्सरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले.

ते दोन वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते.

महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता.   

🇮🇳 *नोकऱ्या आणि स्वातंत्र्यलढा*

एम.ए. झाल्यावर वामन चोरघडे यांना वर्ध्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. त्यांना दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवभाई देसाई अशा व्यक्तींचा परिचय झाला. तुरुंगात त्यांनी खादीचे व्रत घेतले व मृत्यूपर्यंत पाळले. चोरघडे हे नेहमी खादीचा कुडता, पायजमा अशा स्वतः धुतलेल्या स्वच्छ पांढऱ्या वेषातच असत.

                चोरघडेंना हे नियमित व्यायाम करीत असून त्यांची शरीरयष्टी मजबूत होती. त्यांचे उच्चार स्पष्ट होते. चोरघडे हे उत्तम वक्ते मानले जात. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारास त्यांना बंदिवासातून मुक्ती मिळाली. त्यानंतर ते गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वर्ध्याच्या गोविंदराम सक्सेरिया वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले, इ.स. १९४९ साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य झाले आणि तिथूनच चोरघडे प्राचार्य म्हणून १९७४ साली निवृत्त झाले.

🎯 *समाजकार्य*

महाराष्ट्रातचे मंत्री रामकृष्ण पाटील यांनी चोरघड्यांना मानद अन्नपुरवठा अधिकारी हे पद दिले होते. पुढे काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

त्यावेळी विविध शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने चोरघडे यांनी श्रमसंस्कार पथक स्थापन केले होते. या विद्यार्थ्यांनी श्रमदानाने नागपूर विद्यापीठाच्या परिसरात ओपन एर थिएटर बांधून घेतले.

📖 *प्रकाशित साहित्य*

असे मित्र अशी मैत्री (बालसाहित्य)

ख्याल

चोरघडे यांची कथा (१९६९)

जडण घडण (आत्मचरित्र, १९८१)

देवाचे काम (बालसाहित्य)

पाथेय (१९५३)

प्रदीप (१९५४)

प्रस्थान

यौवन

वामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ आणि २ (संपादक आशा बगे आणि डॉ. श्रीकांत चोरघडे)

संपूर्ण चोरघडे (१९६६)

साद

सुषमा (१९३६)

हवन

⚜️ *गौरव*

अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, चंद्रपूर १९७९

अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ